शेअर मार्केटनव्या आर्थिक वर्षात गुंतवणूक करताय? तर मग हा विशेष लेख नक्की वाचाच...

नव्या आर्थिक वर्षात गुंतवणूक करताय? तर मग हा विशेष लेख नक्की वाचाच …!

spot_img

मित्रांनो, आज म्हणजे दि. 31 मार्च 2024 रोजी आर्थिक वर्ष संपत आहे. या आर्थिक वर्षात तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला किती लाभ झाला आणि त्याविषयी तुम्ही समाधानी आहात का? खरं तर असे प्रश्न विचारण्याचं कारण एकच, की नव्या आर्थिक वर्षात काही आयपीओ ओपन होणार आहेत. तिथे गुंतवणूक केल्यास तुम्हाला गत आर्थिक वर्षात केलेल्या गुंतवणुकीपेक्षा जास्तीत जास्त परतावा मिळणार आहे. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा.

3 एप्रिल रोजी लॉन्च होणार नव्या आर्थिक वर्षाचा पहिला आयपीओ…!

3 एप्रिल रोजी लाँच होणाऱ्या आयपीएल भारतीय हेक्सा कॉमद्वारे बाजारात आणले जात आहे. 12 एप्रिल रोजी हा आयपीओ स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट केला जाणार आहे. या कंपनीची इशू प्राइज 570 रुपये आहे.

तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगत आहोत, की सबस्क्रिप्शनसाठी यापूर्वीच सात आयपीओ खुले झाले आहेत. रेडिओवाला आयपीओ, केटू इंफ्राजेन आईपीओ, जय कैलाश नमकीन आयपीओ, येस ऑप्टिक आयपीओ, टी एस इन्फोटेक आयपीओ, आर्किटेक्चरल आयपीओ आणि क्रिएटिव्ह ग्राफिक्स सोल्युशन ipo असे हे सात आयपीओ आहेत. तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार आपण या सात आयपीओमध्येसुद्धा आर्थिक गुंतवणूक करु शकता.

टीप :
ही माहिती ‘गुड रिटर्न्स’ या वेबसाईटनुसार देण्यात आली आहे. आर्थिक गुंतवणूक करु इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांनी कर सल्लागार किंवा चार्टर्ड अकाउंट यांच्या सल्ल्यानुसारच आर्थिक गुंतवणूक करावी. ज्यामुळे कोणाचीही आर्थिक फसवणूक होणार नाही. दुर्दैवानं असं झाल्यास ‘महासत्ता भारत‘ टीम यासाठी जबाबदार असणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वडेट्टीवार, अजमल कसाबच्या कुटुंबियांच्या पालनपोषणाची जबाबदारी घ्या : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य …!

'स्वार्थी राजकारणासाठी काही नेते इतक्या नीच पातळीला जात आहेत, की ते देशाशी गद्दारी करत...

तुमच्या नातवाला अभिमान वाटेल असं काम करा : असं का म्हणाले असतील भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे?

'येणाऱ्या 2047 मध्ये तुमच्या घरातला अठरा वर्षे पूर्ण झालेल्या नातू ज्यावेळेस तुम्हाला विचारील, 'बाबा...

शरद पवार तर वस्ताद आणि वस्ताद एक डाव राखून ठेवतोच ; कोणाच्याही दहशतीला बळी पडू नका : आमदार रोहित पवार यांचं आवाहन

'महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक पैलवान आहेत. त्या पैलवानांचा एक वस्ताद असतो. हा वस्ताद नेहमी एक...

देशात सर्व धर्मांचं ऐक्य टिकायला हवं : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे वक्तव्य

'या देशाला शांतीचा संदेश महात्मा गांधींनी दिला, अहमदनगरच्या राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषींनी दिला. अहमदनगर (अहिल्यानगर)...