उद्योग विश्वकमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त नफा कमवायचाय का? तर मग तुम्ही हे...

कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त नफा कमवायचाय का? तर मग तुम्ही हे वाचाच…!

spot_img

कोणताही व्यवसाय करण्यापूर्वी त्या व्यवसायासाठी लागणारी जागा, भांडवल अशा महत्त्वाच्या अडचणी सर्वसामान्य माणसासमोर उभ्या राहतात. या अडचणींमुळे व्यवसाय कसा करायचा आणि तो व्यवसाय यशस्वीपणे करता येईल का, अशा अनेक शंका सामान्यांच्या मनात येत असतात. मात्र अतिशय कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त आर्थिक फायदा करून देणारा एक व्यवसाय आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत. तेव्हा ही माहिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत नीट वाचा.

मित्रांनो, हल्लीचा जमाना हा मोबाईलचा आणि सोशल मिडियाचा जमाना आहे. या जमान्यामध्ये प्रत्येक मोबाईल कंपन्यांना असं वाटतं, की आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त दर्जेदार नेटवर्कची सुविधा द्यावी. पण यात बऱ्याच अडचण येतात. त्यासाठी या कंपन्यांना टॉवर्स लावावे लागतात. टॉवर्स लावण्यासाठी तुमच्याकडे जर जागा असेल तर तुम्ही त्यासाठी त्या जागेचा उपयोग करु शकता. त्यासाठी 2000 ते अडीच हजार स्क्वेअर फुट जागा तुमच्याकडे हवी आहे. त्या जागेच्या बदल्यात बदल्यात तुम्हाला 45 ते 50 हजार रुपये महिना मिळू शकतो. त्यामुळे माहितगार व्यक्तीच्या मार्फत यासाठी प्रयत्न करायला तुम्हाला काहीच हरकत नाही. कारण एकदा तुमची जमीन तुम्ही त्या टॉवरसाठी दिली तर तुम्हाला आयुष्यभर दर महिन्याला उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त आणि आयुष्यभर उत्पन्न तुम्ही मिळू शकता. अनुभवी तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या आणि हा व्यवसाय निर्धास्तपणे सुरु करा.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शनिशिंगणापूर इथं होणार 64 लाखांचा चौथरा ; प्रत्यक्ष कामाला झालाय प्रारंभ…!

नेवासे तालुक्यातल्या शनिशिंगणापूर इथं भाविकांनी दिलेल्या दानातून ६१ लाखांचा चौथरा तयार करण्याच्या कामास प्रत्यक्ष...

मुंबईत बॉलीवुड अभिनेत्री करिष्मा कपूर यांच्या हस्ते होणार डॉ.भाऊसाहेब शिंदे चा सन्मान

अहमदनगर : युवा समाजसेवक भाऊसाहेब शिंदे यांना राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तज्ञ बुध्दीमान म्हणूण ओळखले...

लिटिल चॅम्प’ कार्तिकी गायकवाडचा नवरा करतोय ‘हा’ व्यवसाय…!

अगदी बालवयातच गायन कलेत उत्तुंग यश मिळवत भिंगारच्या कार्तिकी गायकवाडनं गायिलेल्या गाण्यातून महाराष्ट्राला वेड...

… तर 2029 मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी असतील ‘देवेंद्र गंगाधर फडणवीस’. पण…!

महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांच्या मतानुसार या लोकसभेच्या निकालानंतर राज्याचे...