ब्रेकिंगइंडीया आघाडी म्हणजे खिचडी: देवेद्र फडणवीस.. खा विखेंना मताधिक्य देणार:- आ प्रा...

इंडीया आघाडी म्हणजे खिचडी: देवेद्र फडणवीस.. खा विखेंना मताधिक्य देणार:- आ प्रा राम शिंदे

spot_img

जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण) – जामखेड – देशाचा नेता निवडायची ही निवडणूक आहे. देश कोण सुरक्षित ठेऊ शकतो. सर्व सामान्यांना कोण न्याय देऊ शकतो. तर मोदींचं नेतृत्वच हे सक्षमपणे करू शकते असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जामखेड येथे डॉ सूजय विखे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत केले.

यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, खा.सुजय विखे, आ.प्रा.राम शिंदे, आ.सुरेश धस, मा.आ.भिमराव धोंडे, भाजपा महिला आघाडीच्या चित्रा वाघ, उमेश पाटील, डॉ भगवान मुरूमकर, अशोक खेडकर, अजय काशीद; पवन राळेभात, प्रा.सचिन गायवळ, सलीम बागवान, सचिन पोटरे, विष्णु गंभीरे; बाजीराव गोपाळघरे, रवि सुरवसे, शरद कार्ले, कैलास माने, महेश निमोणकर, सोमनाथ पाचरणे, प्रदिप टापरे, अर्चना राळेभात, अजिनाथ हजारे, अर्चनाताई राळेभात; संजीवनी पाटील, संध्या सोनवणे, प्रवीण चोरडिया, प्रवीण सानप आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलतांना देवेद फडणवीस म्हणाले की. इंडीया आघाडि म्हणजे २४ पक्षांची खिचडी आहे. त्यामुळे त्यांच्या ताळमेळ नाही. त्यांच्याकडे सर्व इंजिन आहेत डब्बेघ नाहीत यांच्या इंजीनमध्ये घराणेशाहीला जागा आहे सर्व सामान्यसाठी नाही. आ.राम शिंदे यांनी या मतदारसंघात मोठय़ा प्रमाणात विकासकामे केली आहेत. दुसरे आमदार फक्त बोलबच्चन आहेत. राम शिंदे यांचा मी बेरर चेक आहे. मराठवाड्याच्या हिस्साचे पाणी आता या भागाला मिळणार आहे पश्चिमी वाहिन्यांचे पाणी नगर जिल्ह्यात वळवून दुष्काळमुक्त तालुके करू असे आश्वासन फडणीस यांनी यावेळी दिले. यावेळी आ. सुरेश धस म्हणाले की
ज्यांनी अयुष्यभर दुसऱ्याची घरं फोडली त्यांच घर आज फुटलं कोविड काळात विखेंचे काम फार मोठ आहे दवाखान्याच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा विखे कुटुंबांनी फार केली आहे.

यावेळी खा सुजय विखे म्हणाले की २०१९ साली तुम्ही मला खासदार केले आपला विकास कागदावर नाही शहरात चार पदरी रस्ता होईल हे स्वप्नातही नव्हते विकास हा डोळ्याने दिसला पाहिजे आचारसंहिता लागण्यापूर्वी गडकरी साहेबांच्या माध्यमातून रस्ते केले महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकास थांबला होता. समोरच्या उमेदवाराची माहिती पारनेरची जनता सांगतील त्यांनी खुप मोठी जनतेची पिळवणूक केली आहे.

यावेळी आ. राम शिंदे म्हणाले की ७० वर्षानंतर मतदार संघात मंत्री असतांना मोठा विकास केला या भागाची अडचण समजुन मला फडणवीस यांनी विधान परिषेदवर मला आमदार केले. विविध मागण्या करतांना कृष्णा भिमेचे पाणी जामखेड कर्जतला मिळाले पाहिजे. बाराशे एकरावर एमआयडीसीला मंजुरी दिली त्याची पुढील कारवाई लवकरात लवकर करावी व मोठ मोठ कंपन्यांचे उद्घाटन लवकर करावे अशी मागणी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

… अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सरकारनं उगारला कारवाईचा बडगा…! दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कणखर बाणा आणि अभ्यासू आमदार अमित गोरखे यांचा तगडा पाठपुरावा…!

... अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सरकारनं उगारला कारवाईचा बडगा...! दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कणखर...

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...