राजकारणओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत : मनोज जरांगेंचा आरोप

ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत : मनोज जरांगेंचा आरोप

spot_img

आरक्षणासाठी मराठा समाजातल्या कोणीही आत्महत्या करु नका, असं आवाहन करत ओबीसी समाजाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचं जे आंदोलन सुरू आहे, ते सरकार पुरस्कृत आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. दरम्यान, आरक्षण घेतल्याशिवाय आपण आंदोलन सोडणार नाही, असा निर्धारदेखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलाय.

मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं, या मागणीसाठी सातत्याने उपोषण करणारे मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या उपचारादरम्यान काही वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी जरांगे यांची भेट घेतली असता त्यांनी हा आरोप केला.

जरांगे म्हणाले, ‘सरकार जनतेला वेड्यात काढत आहे. ओबीसी आंदोलन सरकारकडूनच पुरस्कृत केले जात आहे. अचानक असं आंदोलन का घडून येतं, असा प्रश्न उपस्थित करत यामागे सरकारच असल्याचा पुनरुचार जरांगे यांनी यावेळी बोलताना केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान; स्वच्छता मोहीम, विविध स्पर्धा, जनजागृती उपक्रमांचे आयोजन!

नगर शहरात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान स्वच्छता मोहीम,...

मातंग समाज बांधवांना अमानुष मारहाण; समाजबांधवांमध्ये संतापाचं वातावरण; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन…!

मातंग समाज बांधवांना अमानुष मारहाण; समाजबांधवांमध्ये संतापाचं वातावरण; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन...! https://youtu.be/3qQe1iaN0Ds?si=Oz7mC4FL2vO0jZM5 देशाला स्वातंत्र्य मिळवूनदेखील...

महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन विभागावर माहिती अधिकार महासंघाचा खळबळजनक आरोप

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन खात्यामध्ये भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप करत या विभागातील महत्वाच्या पदांवर...

मातंग एकता आंदोलन वतीने पारनेर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन…

मातंग एकता आंदोलन वतीने पारनेर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन... कनगर तालुका राहुरी येथील...